जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत दिलगिरी, अनावधानाने आदिवासींबद्दल निघाले वादग्रस्त शब्द
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जमीनविक्रीच्या व्यवहारामध्ये आदिवासींची फसवणूक होत असल्याचा मुद्दा मांडताना राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून अनावधानाने आदिवासींबद्दल वादग्रस्त शब्द निघाले. ‘आदिवासी रात्रीचा कार्यक्रम करतात, ते बिचारे…