सुट्टीसाठी आलेल्या जवानाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं, कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील घटना
कोल्हापूर: बदली झाल्याने सुट्टीसाठी घरी आलेल्या भारतीय सैन्यातील एका जवानाने टोकाचे पाऊल उचलत जनावरांच्या गोठ्यात गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय २३, राहणार…