नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ फायनल हरला, वानखेडेवर मॅच असती तर… राऊतांनी भाजपला डिवचलं
मुंबई: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात विजय हा निश्चित मानला जात होता.…