नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ फायनल हरला, वानखेडेवर मॅच असती तर… राऊतांनी भाजपला डिवचलं
मुंबई: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात विजय हा निश्चित मानला जात होता.…
वर्ल्ड कप गेल्यानं क्रिकेटप्रेमींचा हिरमोड; रस्त्यांवर शुकशुकाट, सर्वत्र नाराजीचा सूर
छत्रपती संभाजीनगर: समस्त देशवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच अनपेक्षितपणे वर्ल्ड कप हातून गेला. देशवासियांबरोबर शहरासियांचा हिरमोड झाला. दुपारपासून टीव्हीसमोर तळ ठोकून बसलेल्या शहरातील आबाल-वृद्धांमधून नाराजीचा सूर उमटला. अंतिम सामन्यामुळे सर्वच…