अक्षय्यतृतीयेला रत्नागिरी हापूस घरी आणताय? कोकणचा राजा आणि कर्नाटकी आंब्यातला फरक असा ओळखाल
मुंबईःएप्रिल महिना सुरु झाला की बाजारात फळांचा राजा आंब्याची मागणी वाढते. एप्रिल आणि मे हे दोन महिने आंब्याचा हंगाम असतो. आता बाजारात पिवळ्याम्मक- आंब्यांनी ठाण मांडले आहे. महाराष्ट्रीयन नागरिकांबरोबरच इतर…