मराठ्यांचं अन्न, पाणी सरकारने बंद केले का? देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्यांदाच सर्वात मोठा खुलासा
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांची दुरावस्था झाली. आंदोलकांना चहा पाणी, नाष्टा मिळणं कठीण झालं होतं. कारण अनेक हॉटेल्स बंद होत्या. त्यावरुन सरकारवर आरोप करण्यात येत होते.…
‘काय उपयोग रे तुमचा?’, मनोज जरांगे आपल्या आंदोलकांवर संतापले
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई हायकोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या आंदोलकांना चांगलंच सुनावलं. आंदोलकांना समजावण्यासाठी पाणी पिवून बोलावं लागेत असेल तर तुमचा काय उपयोग? असा…
आंदोलकांसाठी वानखेडे स्टेडियम द्या, वकिलांची मागणी, हायकोर्टाने खडसावलं, वाचा कोर्टातला A टू Z युक्तिवाद
Bombay High Court : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनात हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत रस्ते…
हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे आदेश, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकार कोर्टाच्या निर्देशांनुसार…
मोठी बातमी! उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईचे रस्ते खाली करा, हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना निर्देश
Bombay High Court Order To Maratha Protestors : मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते खाली…