आमच्या पोटाचे काय? टपरीचालकांचा प्रश्न, हेरंब कुलकर्णींचे सनसणीत उत्तर,फेसबुक पोस्ट Viral
अहमदनगर : सीताराम सारडा विद्यालयाजवळी पान टपऱ्या हटविल्याच्या कारणातून सामाजिक कार्यकर्ते आणि सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. ऑगस्ट महिन्यात कुलकर्णी यांच्या पत्रावरून महापालिकेच्या पथकाने ही पानटपऱ्यांवर कारवाई…