Heatstroke Alert! राज्यात उष्माघाताने तीन संशयितांचा मृत्यू; दोन महिन्यांत आढळले तब्बल ‘इतके’ रुग्ण
Heat Stroke Death In Maharashtra: मार्च महिन्यात नागपूरमधील उष्माघातांच्या तीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात ही संख्या वाढून दहा झाली तसेच तीन संशयित मृत्यूंची नोंदही करण्यात आली आहे.…
महाराष्ट्राला उष्माघाताच्या ‘झळा’, पंधरा दिवसांत १३ रुग्णांची नोंद, लक्षणं काय? कशी काळजी घ्यावी?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्माघाताचा (डिहायड्रेशन) सामना करावा लागत आहे. थंड हवेतून अचानक उन्हात गेल्यामुळे या काळात विषाणूजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. ‘डिहायड्रेशन’च्या त्रासामुळे…