Harshwardhan Sapkal: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
मुंबई : राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही, शेतातील पिके करपून गेली आहेत; परंतु महायुती सरकारचे त्याकडे लक्ष नाही. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती…