न्यायालय आले धावून! मालक तयार होत नसल्याने पुनर्बांधणीसाठी दिली परवानगी, काय आहे प्रकरण?
मुंबई : इमारत मोडकळीस येऊन अतिधोकादायक बनल्याने चार वर्षांपूर्वी अर्धवट तोडण्यात आल्याने १००हून अधिक मूळ भाडेकरू बेघर झाले. त्यांना ना तात्पुरते पर्यायी घर मिळाले, ना पर्यायी घरासाठी भाडे मिळाले. इतकेच…