अतिवृष्टीनं सगळं संपलं, सरकारकडून तुटपुंजी मदत…शेतकरी संतापले, सरकारला थेट इशारा
Maharashtra Times•19 Sep 2025, 7:13 pm यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसाननुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून १२८ कोटींचा निधी जाहीरमदत तुटपुंजी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोपपरभणी – वसमत महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन