केंद्र सरकारने तुघलकी निर्णय मागे घ्यावा; इथेनॉल निर्मितीवरील बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी आक्रमक प्रतिक्रिया
कोल्हापूर : केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय असून हे आम्हाला कदापी मान्य नाही. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भितीने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील घातलेली…