गेल्या दीड वर्षांमध्ये ३ लाख तरूणांना रोजगार दिला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो.…