Bank of Maharashtra ने 2463 कोटी रुपयांवर सोडले पाणी, बड्या कर्जबुडव्यांची नावे उघड करण्यास टाळाटाळ
Pune News: ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला गेल्या सहा वर्षांत कर्जवसुली प्रकरणांमध्ये मोठा तोटा झाला आहे. ‘एनसीएलटी’कडे (NCLT) २७ प्रकरणे नेऊनही बँकेला हजारो कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. बँकेने कर्जबुडव्यांची नावे उघड…