क्रिकेट सामना जिंकण्याची व्यूहरचना आखत होते पण नियतीपुढे हरले
अमरावती : अमरावतीमध्ये काल झालेल्या अपघाताने समाजमन सुन्न झाले असतानाच घटना क्रमाचा होत असलेला उलगडा धरकाप उडवणारा आहे. २३ जणांच्या समूहाला क्रिकेट या खेळाच्या धाग्याने एकत्र आणले होते. पण, क्रिकेटचा…