Maharashtra Companies Closed: महाराष्ट्रात 5 वर्षांत अनेक कंपन्या पडल्या बंद; मुंबई-पुण्यात सर्वाधिक, काय सांगते आकडेवारी?
नाशिक : देशाचे औद्योगिक इंजिन महाराष्ट्र असल्याचा दावा केला जात असतानाच, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने उद्योग धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील तब्बल…