Devendra Fadnavis: आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे नेते, गैरसमज नसावा; पवारांनी संताप व्यक्त करताच फडणवीसांकडून सविस्तर उत्तर
मुंबई: चाकण एमआयडीसीतील कंपन्यांचे वाहतूक कोंडीमुळे होणारे स्थलांतर आणि राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली…