महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार, पण सरसकट नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. पण महायुतीचं सरकार येऊन आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात…