ग्रामपंचायतीचा धाडसी निर्णय; बिहारनंतर महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार जातनिहाय जनगणना
अहमदनगर: बिहारमध्ये जातनिहार जनगणना झाल्यानंतर त्याची देशभर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही तशी मागणी होत आहे. मात्र केंद्र आणि अन्य सरकार यावर सावध भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर…