Mumbai News: ‘मुंबई नाव खटकतंय…’, मंत्री जितेंद्र सिंहांच्या ‘बॉम्बे’ वक्तव्यानंतर राज ठाकरे संतप्त, मनसे प्रमुखांनी सगळाच विषय काढला!
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटीच्या नावात ‘बॉम्बे’ बद्दल बोलताना मला मुंबईपेक्षा बॉम्बे बोलण्यातच आनंद वाटतो, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावरुन आता राज ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे.…