मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा; दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण २६ आणि २७ एप्रिल या दोन दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐनवेळी अडचण नको. कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद असेल? जाणून…