मुंबईकरांची चिंता वाढली, पाऊस लांबल्याने BMC जूनअखेरीस घेणार हा मोठा निर्णय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पाऊस लांबल्याने आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. मात्र जूनअखेरीस सातही धरणांचा आढावा घेऊनच पाणीकपातीचा…