मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार; समुद्रातून दोन बोगद्यांनी पाणी आणणार, पहिल्या टप्प्यात २० कोटी लीटर पाणी
Manori Desalination Plant: मुंबई शहरात दररोज १५% पाणीपुरवठ्याच्या तुटवडा होतो. कारण महापालिकेच्या ३,९७५ एमएलडी पुरवठ्यातून ४,६६४ एमएलडी पाण्याची आवश्यक मागणी पूर्णपणे भागवली जात नाही, यामुळे मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाची गरज निर्माम…