बळीराजाबद्दल आस्था नसणाऱ्यांना खुर्चीतून हटवा, शेतकरी प्रश्नावरून पवारांची मोदींवर सडकून टीका
बारामती : राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतापाण्याची स्थिती वाईट आहे. पाण्याचे संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवायची वेळ आली. थोड्या दिवसाने चारा छावण्या काढण्याचा कार्यक्रम करावा लागेल आणि हा दुष्काळात सापडलेला…