५० वर्षच जगेन, जाताना हळहळ लावेन, स्मशानातली गर्दी प्रेम सांगेल, धानोरकरांचे शब्द खरे ठरले
चंद्रपूर : आव्हानांशी संघर्ष करुन बाळू धानोरकर यांचे नेतृत्व तयार झाले. शुन्यातून विश्व निर्माण केले. मात्र वटवृक्ष अर्ध्यावर सोडून गेला. देव एवढा निष्ठूर होईल, याचा विचार आयुष्यात केला नाही, या…