• Wed. Jun 24th, 2026

    babhulgaon news

    • Home
    • सोयाबीनचा मृत्यू झाला! नंतरच्या विधीसाठी…; शेतकऱ्याने छापलेल्या पत्रिकांची राज्यात चर्चा

    सोयाबीनचा मृत्यू झाला! नंतरच्या विधीसाठी…; शेतकऱ्याने छापलेल्या पत्रिकांची राज्यात चर्चा

    यवतमाळ: गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे पिकाची अवस्था चिंताजनक झाली आहे. यातून शेतीचे उत्पन्न घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली…