दहीहंडीच्या सरावादरम्यान अनर्थ; चिमुकल्या गोविंदाचा चटका लावणारा अंत; कुटुंबाचा आक्रोश
Mumbai News : मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा येथे ११ वर्षीय बालगोविंदाचा सरावादरम्यान खाली कोसळून मृत्यू झाला. कुटुंबाने एकच आक्रोश केला. तर यामुळे सारेच हळहळले…