खोटे आरोप केल्याबद्दल मोदी आणि फडणवीसांनी अशोक चव्हाण यांची माफी मागायला पाहिजे : राऊत
मुंबई : कालपर्यंत महाविकास आघाडीसोबत असणारे, लोकसभेचं जागावाटप आणि राज्यसभेची रणनीती ठरविणारे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांना पायघड्या…
एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात, नाना पटोले संतापले
मुंबई : सुमारे चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात राहून, विविध पदं भूषवून, अगदी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान देणाऱ्या काँग्रेसचा हात सोडून काळानुरूप नवा पर्याय पाहिला पाहिजे, असे सांगत…