‘२०४७च्या संकल्पपूर्तीसाठी नागपूरचे योगदान महत्त्वाचे’; ध्वजारोहणावेळी पालकमंत्र्यांचे आव्हान
Nagpur News: नागपूर जिल्ह्याचे योगदान ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहणानंतर ते बोलले. विविध शासकीय कार्यालये, न्यायालय, दीक्षाभूमी,…