Unique Village : संध्याकाळनंतर गावात रडण्यास बंदी, कोकणातील हे गाव कोणतं? फास्ट जगात आजही जपली जातेय अनोखी प्रथा
Unique Villages of Maharashtra : राज्यातील एका गावात अनोखी परंपरा आहे. आज जग टेक्नोलॉजीच्या काळात पुढे गेलं असतानाही या गावची परंपरा टिकून आहे. या गावात संध्याकाळनंतर कोणीही रडू शकत नाही.…