मुंबईत नोकरीसाठी आला, १० दिवसांत गावी गेला, मनात एका गोष्टीची भीती अन् तरुणाचं भयंकर पाऊल
सातारा : २३ वर्षी युवकाने बेरोजगारीला आणि पोलीस भरतीत आलेल्या अपयशाच्या नैराश्याने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरात गळफास लावून घेत त्याने आत्महत्या केली. हा तरुण विरळी (ता. माण) येथील राहणारा…