यात्रेला पोहोचण्याआधीच मुंबईकर कुटुंबावर काळाचा घाला, दीर-वहिनीसह चौघांचा मृत्यू
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गावच्या पारंपरिक यात्रेला पोहोचण्याआधीच मालाड व बोरिवलीतील चौघांवर काळाने घाला घातला. या रस्ता अपघातात मालाड येथे वास्तव्यास असलेल्या काशिद कुटुंबातील दीर व वहिनी यांचा दुर्दैवी…