अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त, रोज शेतात चकरा मारायचे अन् आज नको ते केलं, जालना हादरलं
जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यात मागच्या आठवड्यात…