• Sat. Sep 21st, 2024

शेतकऱ्याची आत्महत्या

  • Home
  • बँकेच्या त्या निर्णयाने शेतकऱ्याला बसला मोठा धक्का, शेवटी व्हायला नको तेच घडले

बँकेच्या त्या निर्णयाने शेतकऱ्याला बसला मोठा धक्का, शेवटी व्हायला नको तेच घडले

नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या पालखेड मिरचीचे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तरुण शेतकरी मनोज भगीरथ जगझाप (वय ३७) याने आर्थिक विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची…

शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते

जळगाव : आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारुन शेतकरी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गिरधर खिलचंद नेहते (वय ३४ वर्षे) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण…

कर्जाचा बोजा वाढतच गेला, माजी सरपंच शेतकऱ्याला चिंतेने घेरले, शेवटी घडायला नको तेच घडले

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बँक व खासगी बचत गटाच्या कर्जाच्या विवंचनेतून सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे…

शेतकऱ्याने मुलाला कामासाठी तालुक्याला पाठवले, मनात होते वेगळेच, जे केले ते पाहून बसला धक्का

गडचिरोली: स्वतःच्या शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज (४ एप्रिल रोजी) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. हे ठिकाण कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभिटोला येथे…

You missed