• Sat. Sep 21st, 2024

शेतकरी आत्महत्या बातमी

  • Home
  • बँकेचं कर्ज थकलं; पैशासाठी वारंवार तगादा, बळीराजा कंटाळला, विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊलं

बँकेचं कर्ज थकलं; पैशासाठी वारंवार तगादा, बळीराजा कंटाळला, विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊलं

नाशिक: जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करताना या शेतकऱ्यांने सुसाईट नोट देखील लिहून ठेवली होती. ती पोलिसांच्या हाती लागली…

You missed