• Mon. Mar 9th, 2026

    विद्यार्थ्याची हत्या

    • Home
    • Mumbai Crime : दादागिरीच्या वादातून 14 वर्षांच्या मित्राला संपवलं, विहार तलावात फेकलं; तीन अल्पवयीनांची कबुली, पोलिस तपासात बनावाचा पर्दाफाश

    Mumbai Crime : दादागिरीच्या वादातून 14 वर्षांच्या मित्राला संपवलं, विहार तलावात फेकलं; तीन अल्पवयीनांची कबुली, पोलिस तपासात बनावाचा पर्दाफाश

    भांडुपमध्ये ८ वीतील विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दादागिरीच्या वादातून मित्रांनी सिद्धार्थ लोंढेची हत्या करून मृतदेह विहार तलावात फेकला. भांडुपमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    शाळेच्या मधल्या सुट्टीत वाद, इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्याला संपवलं, अहिल्यानगर हादरलं

    Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केली. दोघांमध्ये आधी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर शाळेत जेवणाच्या सुट्टीत त्यांच्यात भांडण वाढले.…

    एका विहिरीत धड, दुसऱ्या विहिरीत गाठोड्यात अवयव; १९ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, पुण्यात खळबळ

    Pune Crime: शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दाणेवाडी गावात १९ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह हातपाय कापलेल्या अवस्थेत आढळला होता. गेल्या चार दिवसांपासून त्याचं शिर आणि बाकीचे अवयव शोधण्याचं काम पोलिसांकडून…

    You missed