Maharashtra Rain Update : कुठे पाऊस तर कुठे गारपीट; राज्यात 30-31 मार्चला वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
महाराष्ट्रात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता असून, शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले…
कोरड्या दुष्काळावर गणेशोत्सवी पावसाची झळाळी; अकोला, अमरावतीतही चांगले पर्जन्यमान, विदर्भात कुठे-काय स्थिती?
Vidarbha Rain: यंदा सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने संपूर्ण विदर्भ कोरड्या दुष्काळापासून दूर राहील अशी अपेक्षा आहे. पावसाची स्थिती(फोटो– Vijaya Karnataka Web) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत विदर्भातील अमरावती…