निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान, शेतकऱ्यांना मदतीची गरज, संभाजी पाटील निलंगेकरांकडून पाहणी
Maharashtra Times•25 Sep 2025, 11:56 am अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.हाताला आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत.लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान निलंगा तालुक्यात झाले…