महाराष्ट्र होणार रेल्वे फाटकमुक्त, तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Railway Crossings: राज्यात रेल्वे फाटक ओलांडताना अनेक अपघात होतात. अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध नसतात. येत्या तीन वर्षांमध्ये हेच बदलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. राज्यात रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामाला…
गोखले उड्डाणपूलाचा मुहूर्त पुन्हा एकदा चुकणार; जरूरी सामान उपलब्ध नसल्याने विलंब
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल खुला करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अंतिम मुदतीत वारंवार बदल केले जात आहेत. नोव्हेंबरपर्यंत खुला होणारा गोखले उड्डाणपूल आता…