५६ इंचाची छाती नाही, तर मोदी केवळ पोकळ व्यक्ती, राहुल गांधी यांचा घणाघात
मुंबई: आज संपूर्ण देश लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आला आहे. आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा काढावी लागली कारण आज माध्यमे देशाचे महत्त्वाचे प्रश्न मांडत नाहीत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न…
भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात धडकणार, राहुल गांधी काळाराम मंदिराला देणार भेट
नाशिक: राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काही दिवसातच महाराष्ट्रात धडकणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करताच नाशिकमधील टप्पा महत्वपूर्ण ठरणार आहे. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाकडून तयारीला वेळ आलेला असताना…