सरकार-पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणतात, एकही आमदार यावर बोलत नाही; राजू शेट्टींनी सरकारला घेरलं
Raju Shetti on Farmers Crop Insurance : राजू शेट्टी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरुन टीका करत एकही आमदार यावर बोलत नसल्याचं म्हटलं आहे. सरकार आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्याला अडचणीत…