कोकणात पावसाचा जोर वाढला, सावंतवाडीत रस्ते पाण्याखाली, राजापूरच्या जवाहर चौकात पुराचे पाणी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे, तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर जिल्हाअंतर्गत अनेक रस्त्यांवरती पाणी असल्याने मार्ग…