बाळासाहेबांचा एक निर्णय, गवळी कुटुंब राजकारणात सेट; भावनाताईंच्या पाच विजयांच्या पाच कहाण्या
यवतमाळ : १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पुंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे…
मोहिनी नाईक लढणार, भावना गवळींना भिडणार? राजकीय संघर्षाची स्पेशल स्टोरी…
यवतमाळ : साल १९९६… देशासह महाराष्ट्रात हिंदुत्वाचं वारं वाहत होतं.. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती सरकारने लोकसभा निवडणूक एकहाती जिंकण्यासाठी जोर लावला होता.. त्याचवेळी वाशिम लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री राहिलेल्या सुधाकरराव नाईकांना पुंडलिकराव…