मुंबईतील जलवाहिन्या झाल्या जुन्या, नागरिकांना वारंवार पाण्याच्या समस्या, BMC बांधणार जलबोगदा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतला पाणीपुरवठा करणारे जलवाहिन्यांचे जाळे जुनाट झाले आहे. त्यामुळे जलवाहिन्यांच्या समस्येतून मुंबईकरांना वारंवार पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही बाब लक्षात घेऊन, शहराच्या विद्यमान…