महाराष्ट्रात पाऊस आला पण संकट घेऊन आला, अनेक जिल्ह्यांमध्ये पूर, गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसताना दिसतोय. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण आता पुन्हा पावसाला सुरुवात…