Maharashtra Breaking News : मराठा समाजाला आरक्षण मिळताच ओबीसी आक्रमक, साखळी उपोषण सुरूच राहणार
आमचे साखळी उपोषण सुरूच राहणार- बबनराव तायवाडे हा शासन निर्णय जनरल नाही, सरकारने आता ओबीसींच्या मागण्यांवर तोडगा काढावा अन्यथा आमचे साखळी उपोषण सुरूच राहणार असल्यांचं ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी म्हटलं…
खोके सरकारनं शाखा पाडून खोकं आणून ठेवलं, गद्दारांसाठी ठाणेकर पुरेसे, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे : महाराष्ट्रातील खरं चित्र माध्यमांच्याद्वारे समोर आलं आहे. पोलिसांना दोष देणार नाही, या सरकारनं वारकऱ्यांवर लाठी हल्ला करायला लावला. या सरकारनं शांततेनं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करायला…