बालमजुरीच्या चक्रात कोवळ्या जीवांची होरपळ; वेठबिगारीतून सुटका झालेल्या बालकांचे पुनर्वसन कागदावरच
जान्हवी पाटील, ठाणे: कमी पैशांमध्ये बालकांना राबवून घेत त्यांचे बालपण हिरावून घेणाऱ्या बालमजुरीच्या कुप्रथेमध्ये आजही अनेक कोवळ्या जीवांची होरपळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन…