Rain Update : उषःकाल होता होता… पावसाचा लपंडाव, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोलाची माहिती
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. पण आता शेतकऱ्यांचा हिरमोड करणारी नवी बातमी समोर आली आहे. राज्यात 15 जूनपर्यंत तरी मान्सून जोर धरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे…
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले
जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…