Maharashtra Rain: राज्यात मुसळधार पावसाचे २४ तासांत १० बळी; ५२ प्राणी दगावले, आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती
Maharashtra Rain Update: २४ तासांत मुसळधार पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला, तर ५२ जनावरे दगावल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. mumbai rain news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यात गेल्या…