पाण्यातून २९ जणांना विषबाधा; महिलांसह बालकांचा समावेश, एकाची प्रकृती अत्यवस्थ
जळगाव: जिल्ह्यातील शिवरे (ता.पारोळा) गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने आज शनिवारी (दि.९) दुपारी २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर…